India - Agriculture India

एग्रोकेमिकल फॉर्मूलेशन पद्धत काय आहे?

एग्रोकेमिकल फॉर्मूलेशन पद्धत काय आहे

1951 ते 1952 मध्ये केवळ 52 दशलक्ष टन अन्यधान्यापासून भारताचे उत्पादन 2022 ते 23 मध्ये 329.68 दशलक्ष टन इतके वाढले आहे या भरी वाढीमुळे भारत देशांतर्गत मागणी पूर्ण करू शकला आणि एक उल्लेखनीय अन्न निर्यातदार बनलेला आहे या यशाचे मुख्यतः भारतीय शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपयासाठी विशेषता कृषी रसायनामध्ये खुलेपणा आलेला आहे. भारतातील वाढती … Read more

संशोधनाच्या माध्यमातून कृषी उत्पादकता वाढविण्याच्या गरजेवर भर

संशोधनाच्या माध्यमातून कृषी उत्पादकता वाढविण्याच्या गरजेवर भर

भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या 2047 पर्यंत कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्याचे स्पष्ट लक्ष्य निश्चित करण्यावर मंत्र्यांनी भर दिला. या लक्ष्यांवरील प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी वार्षिक पुनरावलोकनांची मागणी केली. नवी दिल्ली: संशोधनाच्या माध्यमातून कृषी उत्पादकता वाढविण्याच्या गरजेवर भर देत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना देशातील ११३ संशोधन संस्थांच्या कामगिरीचे मूल्यांकन … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon